महाराष्ट्र
अजितदादांनी सोडली ‘ही’ महत्त्वाची समिती; शिवसेनेला मिळाले स्थान!
सहकारी साखर कारखान्यांबाबत सरकारच्या एका महत्त्वाच्या समितीतून उपमुख्यमंत्री अजित पवार दूर झाले असून या समितीत शिवसेनेला स्थान देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अजितदादांनी सोडली ‘ही’ महत्त्वाची समिती; शिवसेनेला मिळाले स्थान!
अजित पवार या समितीतून बाहेर पडले असून शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांचा यामध्ये समावेश झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना आता या समितीत स्थान मिळाले आहे.