पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणींसाठी आनंदाची बातमी

५ हजार २०० पोलिसांची भरती करण्याचं काम पूर्वत्वाच्या दिशेने आहे

पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणींसाठी आनंदाची बातमी

५ हजार २०० पोलिसांची भरती करण्याचं काम पूर्वत्वाच्या दिशेने आहे

अहमदनगर :

पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये  ५ हजार २०० पोलिसांची भरती करण्याचं काम पूर्वत्वाच्या दिशेने आहे, लेखी आणि शारिरीक परीक्षा झाल्या असून त्याची अंतिम यादी जाहीर करणं बाकी आहे. त्यानंतर आता ७ हजार २०० पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D