महाराष्ट्र
-
सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार.
सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार. या विमानतळामुळे सोलापूरसारख्या महत्वाच्या शहराला हवाई दळणवळणाची सुविधा मिळणार असून…
Read More » -
तेव्हा भाजपाला गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का करावीशी वाटली नाही? शिवसेनेचा सवाल.
तेव्हा भाजपाला गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का करावीशी वाटली नाही? शिवसेनेचा सवाल. अशी विचारणा गुलाबराव पाटील यांनी केली आहे.…
Read More » -
पाच वर्षात देशातून ३८ घोटाळेबाज पळाले; केंद्र सरकारचा खुलासा.
पाच वर्षात देशातून ३८ घोटाळेबाज पळाले; केंद्र सरकारचा खुलासा. १४ लोकांच्या विरोधात प्रत्यार्पणाची विनंती वेगवेगळ्या देशांकडे पाठविली गेली आहे. तर…
Read More » -
शेतकरी विघातक कांदा निर्यातबंदीवर शरद पवारांनी केंद्राला दिला निर्णयावर पुनर्विचाराचा सल्ला.
शेतकरी विघातक कांदा निर्यातबंदीवर शरद पवारांनी केंद्राला दिला निर्णयावर पुनर्विचाराचा सल्ला. या भेटीनंतर केंद्र सरकार कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काही…
Read More » -
कंगना रनौतला मुंबईहून मनालीला गेल्यानंतर १० दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कंगना रनौतला मुंबईहून मनालीला गेल्यानंतर १० दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगणा ही आपल्या वादग्रस्त वक्त्व्यांनंतर ५ दिवस…
Read More » -
एक देश एक किंमत; हा समूह सोन्याचा एकच भाव ठरवणार.
एक देश एक किंमत; हा समूह सोन्याचा एकच भाव ठरवणार. देशभरात सोन्याच्या किमती एक सामायिक पातळीवर राखण्याचा निर्णय सराफ उद्योगातील…
Read More » -
Devendra Fadnavis बिहार निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजपकडून अभिनेत्री कंगना राणावतला पाठिंबा दिला जात आहे.
Devendra Fadnavis बिहार निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजपकडून अभिनेत्री कंगना राणावतला पाठिंबा दिला जात आहे. बिहार निवडणुकीत कंगना भाजपची स्टार प्रचारक…
Read More » -
अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या विषयावर केंद्र शासन बोलणे टाळत आहे- सुप्रिया सुळे
अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या विषयावर केंद्र शासन बोलणे टाळत आहे- सुप्रिया सुळे. कोरोनाचे कारण देत सरकारने प्रश्नोत्तराचा तास रद्द केला. नवी…
Read More » -
वागण्यात शिथीलता येऊ देऊ नका. हे संकट जगावरचे सर्वात महाभयानक संकट – मुख्यमंत्री.
वागण्यात शिथीलता येऊ देऊ नका. हे संकट जगावरचे सर्वात महाभयानक संकट – मुख्यमंत्री. आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून…
Read More » -
शेतकरी भावांनो, आता हमीभाव नाही, हमखास भाव; विकते तेच पिकवायचे – मुख्यमंत्री
शेतकरी भावांनो, आता हमीभाव नाही, हमखास भाव; विकते तेच पिकवायचे – मुख्यमंत्री जनसंवादात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकरी भावांनो, आता…
Read More »