आस्थापना/दुकाने जिल्हा प्रशासनाचे आदेश आल्याशिवाय सुरू करू नयेत

#आहमदनगर: लॉकडाऊन काळात जिल्हा प्रशासनाने ज्या उद्योग-आस्थापनाना सवलती दिल्या आहेत,त्या वगळता जिल्ह्यातील कोणतीही आस्थापना/दुकाने जिल्हा प्रशासनाचे आदेश आल्याशिवाय सुरू करू नयेत.सर्व नागरिक आणि दुकानदारांनी याची नोंद घ्यावी. जिल्हाधिकारी अहमदनगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!